• Sat. Sep 21st, 2024

निळवंडे कालवा

  • Home
  • Nilwande Dam: धरणाचं काम ५३ वर्ष थांब! ८ कोटींचं काम ५१७७ कोटी रुपयांत, १२५ गावांचा पाणीप्रश्न मिटणार

Nilwande Dam: धरणाचं काम ५३ वर्ष थांब! ८ कोटींचं काम ५१७७ कोटी रुपयांत, १२५ गावांचा पाणीप्रश्न मिटणार

मुंबई : तब्बल ५३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले आणि आता कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली असून दुष्काळी भागातील पाण्याची समस्या लवकरच संपुष्टात येईल. महाष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ…

बाळासाहेब थोरातांचे ऐकले? निळवंडे कालव्याची बुधवारी चाचणी, फडणवीसांच्या हस्ते पाणी सोडणार

अहमदनगर : निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबंधितांची बैठक घेऊन, पाहणी करून…

You missed