• Wed. Mar 18th, 2026

    नाचोना हत्या प्रकरण

    • Home
    • आधीचा राग होताच, कुत्र्याने कोंबडी पकडल्यानं पुन्हा वाद, रंक्तरंजित शेवट अन् दर्यापूर हादरलं

    आधीचा राग होताच, कुत्र्याने कोंबडी पकडल्यानं पुन्हा वाद, रंक्तरंजित शेवट अन् दर्यापूर हादरलं

    अमरावती: कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. नंतर राग अनावर झाल्याने संपूर्ण कुटुंबाला वाहनाखाली चिरडून ठार मारले. यात तीन जण जागीच ठार झाल्याने नाचोना गावात खळबळ उडाली.…

    You missed