धाराशिवमध्ये महापूर! 92 गावे पुराच्या विळख्यात, शेतीपिकांचे प्रचंड नुकसान; परंडातील स्थिती गंभीर
Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, भूम व परंडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ९२ गावांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून बचावकार्यासाठी लष्कर, एनडीआरएफ व एसडीआरएफचे…