Devendra Fadnavis : हा नवा भारत आहे, सीमेवर 360 दिवस युद्ध करावं लागलं तरी भरपूर दारुगोळा, मुख्यमंत्र्यांची माहिती
संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत आहे. विशेष म्हणजे शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज पार पडलं.…