Mohan Bhagwat : ‘सध्याची युद्धं भारतच थांबवू शकतो, आजची युद्धं स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर’; संघप्रमुख मोहन भागवतांचं वक्तव्य
“आजची युद्धे स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर”; नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली जागतिक संघर्षावर चिंता. मोहन भागवत यांचे जागतिक युद्ध परिस्थितीवर भाष्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र…
Anna Hazare: जग युद्धाच्या उंबरठ्यावर, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पीएम मोदींना पत्र
जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घेऊन ‘शांततेचे नेतृत्व’ करावे, अशी मागणी अण्णा हजारेंनी…