10 वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश! गडकिल्ले ‘हेरिटेज’ झाल्यानंतर संभाजीराजेंचं जुनं भाषण चर्चेत
शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणे ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी संसदेत या किल्ल्यांच्या जतनासाठी आवाज उठवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश…