Maharashtra Politics: सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता ‘हाता’तून गेली; काँग्रेसचे 2 बडे नेते गोत्यात, कारवाई होणार
Maharashtra Congress: सर्वात मोठा पक्ष ठरुनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसवर सत्ता गमावण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई/चंद्रपूर: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं…