“मी सुखरूप पोहोचले…”, वडिलांना शेवटचा फोन, कोल्हापुरात विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, गर्ल्स हॉस्टेलमध्ये खळबळ
Kolhapur Crime News: कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनावरून आलेल्या तरूणीने आपे जीवन संपवले आहे. वडिलांना शेवटचा फोन केला, त्यानंतर तिने घराचा दरवाजा काही…