केळी बागांचे नुकसान, शेतकरी त्रस्त; सरकारकडून कर्जमाफीही नाही; जळगावमधील शेतकरी संतापले!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2025, 5:32 pm अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून मदतीसाठी सरकारकडे आम्हाला अपेक्षा आहे. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या…