Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ दिल्लीत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलं आहे. दिल्लीत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वाची आणि हाय व्होल्टेज बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने काय साध्य केलं…