आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड
निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.मात्र आता कर्जमाफी होणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.शेतकऱ्यांनी सरकारने आम्हाला फसवलं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हे लबाडांचे सरकार आहे असंही शेतकरी यावेळी म्हणाले.सरकारला…
‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’, पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले
वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वाशिम: वाशिमच्या (Washim) अडोळी…