• Tue. Jun 23rd, 2026

    कर्जमाफी

    • Home
    • मोठी बातमी: कर्जमाफीची तारीख निश्चित! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी दिलासा? कृषीमंत्री म्हणाले….

    मोठी बातमी: कर्जमाफीची तारीख निश्चित! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी दिलासा? कृषीमंत्री म्हणाले….

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अंतिम घोषणा ३० जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. याबाबत आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नवी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, परदेशी कमिटीचा अहवाल……… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    कर्जमाफीसाठी आंदोलनाची हाक, नांदर गावात उद्धव ठाकरेंचं आवाहन, शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

    Authored by: मानसी देवकर•Contributed by: सुशील राऊत|Maharashtra Times•5 Nov 2025, 2:00 pm Follow शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी अशी ठाकरेंची मागणी…

    उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Nov 2025, 7:33 pm Follow राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र ४ हजार, ५ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे…

    निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचा शब्द, शेतकऱ्यांशी बेईमानी; वडेट्टीवार अजित पवारांवर संतापले

    Maharashtra Times•1 Nov 2025, 11:37 am Follow आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बोगस मतदानाच्या आरोपावरून विरोधक निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधताहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी…

    आंदोलनाला जरांगेंचा पाठींबा मिळाला त्यामुळे सरकारला घाबरलं अन् चर्चेला बोलावलं : विजयकुमार घाडगे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 4:39 pm Follow येत्या ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ अशी हमी देत….राज्य सरकारने कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. त्याबाबतचा जीआर ही…

    लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही… कर्जमाफीवरुन सोलापुरातील शेतकरी गरजले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:53 pm Follow बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या आंदोलनानंतर सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून शेतकऱ्यांना…कर्जमाफी देणार असा शब्द दिला आहे. यावरुन…

    केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता, सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करावी : जयंत पाटील

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Sep 2025, 9:28 pm राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री,…

    वादे दिलेत ते पूर्ण करावेत, जानकरांनी महायुती सरकारविरोधात दंड थोपटले

    Maharashtra Times 12 May 2025, 10:42 am कधी महायुतीसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आता नव्या वाट्यावर जाण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्थान मिळत नसल्याने…

    आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड

    निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.मात्र आता कर्जमाफी होणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.शेतकऱ्यांनी सरकारने आम्हाला फसवलं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हे लबाडांचे सरकार आहे असंही शेतकरी यावेळी म्हणाले.सरकारला…

    ‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’, पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले

    वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वाशिम: वाशिमच्या (Washim) अडोळी…

    You missed