• Sat. Sep 21st, 2024

ऊसदर आंदोलन

  • Home
  • ऊसदर आंदोलनावर तोडगा नाहीच, तिसरी बैठकही निष्फळ; राजू शेट्टींनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली

ऊसदर आंदोलनावर तोडगा नाहीच, तिसरी बैठकही निष्फळ; राजू शेट्टींनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली

कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनावर तोडगा निघेल असे वाटत असतानाच आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील तिसरी बैठक देखील निष्फळ ठरले…

उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे ४०० रुपये द्या, यापुढील आंदोलन सविनय नसेल, राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यातून बाहेर पडणारे साखर…

You missed