प्राजक्त आणि त्याचे मामा जागेवरच आहेत ना? तनपुरेंना ठाकरेंचा चिमटा, उपस्थितांमध्ये खसखस पिकली
अहमदनगर : दिल्लीत जाण्यासाठी भाजपला शेतकऱ्यांची मते हवे असतात, मात्र आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जाते. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून निष्ठावंतांचा अपमान केला जातो.…
ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन शाळकरी मुलगा ठाकरेंच्या भेटीला, उद्धव भावूकपणे म्हणाले….
अहमदनगर : राज्यात पावसाने दडी मारली आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. राज्यातल्या विविध भागांत जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. पावसाअभावी राज्यात दृष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली…