• Sat. Sep 21st, 2024

उत्तर महाराष्ट्रात उष्माघाताने दोन बळी

  • Home
  • उत्तर महाराष्ट्र तापला; उष्माघाताने दोन बळी; राहुरीमध्ये शेतकऱ्याचा, तर जळगावात महिलेचा मृत्यू

उत्तर महाराष्ट्र तापला; उष्माघाताने दोन बळी; राहुरीमध्ये शेतकऱ्याचा, तर जळगावात महिलेचा मृत्यू

जळगाव : उन्हाचा तडाखा वाढत असून, जळगावचे तापमान ४५ अंशांवर गेले आहे. तर नाशिकमध्ये ३८.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. नाशिक तालुक्याच्या सीमेवरील राहुरी येथे शेतकऱ्याचा शनिवारी, तर जळगाव जिल्ह्यातील…

You missed