‘अब की बार..चार सौ पार’, अशी भावना देशातील प्रत्येक नागरिकांची – अशोक चव्हाण
नांदेड: ‘जय श्री राम’ म्हणण्यावरून अशोक चव्हाण हे चांगलेचं ट्रोल झाले आहेत. भाजपवासी झाल्यानंतरही त्यांनी ‘जय श्री राम’ न म्हणता ‘भारत माता की जय’चा नारा दिला. त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या…