सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित, ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई, कॅबिनेटमध्ये निर्णय
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना…