Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा! सातही धरणांत 46 टक्केच साठा, कोणत्या धरणात किती पाणी?
Mumbai Dam Water Level: वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे. मुंबई पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : उन्हाळ्याच्या झळा मार्चच्या मध्यातच तीव्र झाल्याने…