प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनचालकांना ‘आरटीओ’चा दणका; ४८ टक्के गाड्या सदोष
म. टा. प्रतिनिधी मुंबई : सणासुदीसह सुट्टीच्या कालावधीत प्रवासासाठी खासगी बसला प्रवाशांची पसंती असते. प्रवासी मागणी लक्षात घेऊन वाजवीपेक्षा अधिक भाडे वसूल करणे, प्रवासी सुरक्षेत तडजोड करणे, अतिरिक्त प्रवासी बसवणे…