Nashik Farmers Protest : सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्या मान्य, नाशिकहून निघालेलं लाल वादळ उद्या थंड होणार?
नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आता कसाऱ्यात पोहोचला आहे. हा मोर्चा मुंबईत धडकण्याआधी राज्य सरकारने अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली आहे. यावेळी राज्य सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याची माहिती…