बीडमध्ये गुणवरा नदीनं पात्र बदलला, शेतातून नदी वाहू लागली, शेतकरी ढसाढसा रडले
Maharashtra Times•28 Sep 2025, 6:11 pm बीडमध्ये अतिवृष्टी आणि महापूरामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानपरळीतील गुणवरा नदीनं पात्र बदललेगुणवरा नदीचं पाणी शेतातून वाहिल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसानशेतातील पिकं वाहून गेल्यामुळं शेतकरी संकटात
शेतकऱ्यांनी घेरलं, पण थांबले नाहीत, सदाभाऊ खोतांच्या पूरग्रस्तांना भेटी सुरुच
Maharashtra Times•28 Sep 2025, 7:27 pm सिना नदीला पूर आल्यामुळं सोलापूरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसानमाढा तालुक्यातील उंदरगाव,दारफळ सह आदी गावांना सदाभाऊंचा जबरदस्त फटका सदाभाऊ खोत शनिवारी उंदरगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी…
‘संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा’, शरद पवार यांच्या सरकारला 5 मोठ्या सूचना
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोलाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवारांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर याबाबत सविस्तर…
कृषिमंत्र्यांना पूरग्रस्तांनी घेरलं, भरणेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं, काय घडलं?
Maharashtra Times•27 Sep 2025, 5:43 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून सोलापूरमधील पूरग्रस्तांची भेटकृषिमंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावलाशेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या
अजितदादा अन् फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार, बच्चू कडू बेक्कार बोलले
लातूरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन बच्चू कडूंनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरलं.अजितदादांच्या वादग्रस्त विधानावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली
विजयकुमार घाडगे अजितदादांवर संतापले, पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•26 Sep 2025, 7:28 pm धाराशिवमध्ये महापूरानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानधाराशिव दौऱ्यावर असताना अजितदादांकडे शेतकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केली होती. पैशाचं सोंग आणता येत नाही, असं उत्तर अजितदादांनी…
५४ मेंढ्या वाहून गेल्या, सरकारकडून मदत नाहीच पण ठाकरेंनी बजावली कुटुंबप्रमुखाची भूमिका!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Sep 2025, 9:32 pm मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाही बसला आहे. पैठण तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतासह जनावरे वाहून गेली आहेत. एका मेंढपाळाच्या 54 मेंढ्या वाहून गेल्याने…
शेतकऱ्यांना सरसकट मदतीची ग्वाही; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी
Marathwada Rain: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला. लातूरमधील औसासह उजनी आणि निलंगा या तालुक्यांतील, तसेच सोलापूरमधील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावांना भेट…
शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना घेरलं, प्रश्नांची सरबत्ती…जालन्यात काय घडलं?
Maharashtra Times•24 Sep 2025, 1:07 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पूरग्रस्त भागाला भेटनुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्री भरणेंना घेरलंकृषिमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची ग्वाही
‘राज्यावरील आपत्तीचं संकट दूर होऊदे,’ अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं
Maharashtra Times•24 Sep 2025, 10:52 am सांगोल्यात दांडिया रास या कार्यक्रमास अमृता फडणवीसांची हजेरी”राज्यावरील संकट दूर होऊदे,”अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं