मोठी बातमी : ७ तास बैठक, ४८ जागांवर चर्चा, जागावाटप अतिशय सुखरूपपणे पार पडलं : संजय राऊत
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत:च्या राज्यात ‘इंडिया’ आघाडीबरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला.…
महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? संभाव्य फॉर्म्युला समोर, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?
मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधकांनी एकजूट करत ‘इंडिया आघाडी’ची स्थापना केली आहे. त्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही जागावाटपाची चर्चा…