• Sat. Mar 14th, 2026

    maharashtra politics

    • Home
    • संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या

    संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या

    बीड: सध्या बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजला आहे. अनेक शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान देखील झालाय यात रात्री झालेल्या पावसाने मनुष्यहानी आणि जनावरांचे दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे .या सगळ्याचा आढावा घेत…

    सातारा-जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, अजितदादांच्या उपस्थितीत अमित कदमांची घरवापसी

    सातारा: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी अमित कदम यांचा पक्षप्रवेश पार पडला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमित कदम यांच्या राष्ट्रवादीतील घरवापसीमुळे आगामी काळात सातारा-जावळीतील…

    ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गळाला, राम गावडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

    पुणे: पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    राऊतांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी मी अमित शाहांशी बोलेन, सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं

    पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

    रामाच्या नावाने दंगली पेटवून निवडणुका जिंकण्याचा डाव, सामनातून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

    मुंबई: रामाच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दंगलबाज टोळयांना हवा देऊन महाराष्ट्रातील शहरं आणि गावं जाळली जात आहेत. डॉ. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत…

    रोहित पवारांना निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनी अनेकांना निरोप धाडले होते: नरेश म्हस्के

    ठाणे: महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. रोहित पवार यांनी…

    मटा इम्पॅक्ट : तेरा हजार कोटींची थकित बिले कंत्राटदारांना मिळणार, कामं सुपरफास्ट होणार

    कोल्हापूर :‘बिल नाही तर काम नाही’ अशी भूमिका घेताच राज्य सरकारने कंत्राटदारांची थकित बिले देण्यासाठी तब्बल तेरा हजार कोटी रूपये विविध विभागांना हस्तांतरित केले. यामुळे तब्बल पंधरा हजार कोटींची बिले…

    गिरीश बापटांना २०१४ मध्येच दिल्लीला जायचं होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी थांबवलं, म्हणाले…

    पुणे: तगडा जनसंपर्क, सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध आणि राजकारणात अभावानेच आढळणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपच्या गोटात शोकाकुल…

    Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!

    अमरावती : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज बुधवारी निधन झाले. त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा असला तरी त्‍यांचे मूळ गाव चांदूर रेल्‍वे तालुक्‍यातील सावंगी मग्रापूर आहे. अनेकवेळा ते आपल्‍या गावी…

    Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर राज कसं केलं?

    पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते दुर्धर आजारीशी लढत होते. परंतु…

    You missed