महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2025, 10:45 amराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.मराठी हित अन् महाराष्ट्र हित हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचं संदिप देशपांडे म्हणाले. Post navigationशिवसेना माजी उपजिल्हाप्रमुखाला भररस्त्यात अडवलं, नंतर वाद घालत संपवलं, नागपुरात खळबळMaharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत – महासंवाद Jun 15, 2026 MH LIVE NEWS
नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवाव्यात – महासंवाद Jun 15, 2026 MH LIVE NEWS