• Wed. Apr 23rd, 2025 2:22:49 PM

    शिवसेना ठाकरे गटाचे विचार संपुष्टात, आता येणार विचार हे काँग्रेसचे आहेत, दानवेंची टीका

    शिवसेना ठाकरे गटाचे विचार संपुष्टात, आता येणार विचार हे काँग्रेसचे आहेत, दानवेंची टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 8:46 pm

    भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वक्फ सुधारणा २०२५ विधेयकावर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. सोबतच शिवसेना ठाकरे गटासह संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले, शिवसेना संपुष्टात आली, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपुष्टात आले. आता शिवसेनेचे नाही तर काँग्रेसचे विचार आहेत, असंही ठाकरे गटाला म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed