Authored byमानसी देवकर | Contributed byमहेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम10 Mar 2025, 3:41 pm
रामगिरी महाराजांनी चर्च, मदरसे सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी केलीय. वक्फ बोर्डाकडून सरकारी, प्रायव्हेट जमिनीचा ताबा परत घ्यावा असेही ते म्हणाले. नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात रामगिरी महाराज, भाजपा नेते विजय चौधरी आदी उपस्थित होते.