• Sat. Mar 7th, 2026
    किती मंगळवार आले, तरी ठाकरेंना यश मिळायचं नाही; प्रताप सरनाईक यांचा चिमटा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2025, 6:13 pm

    अभिनेता कमाल खानने छ. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शिवप्रेमी संतापलेत. याप्रकरणी कमाल खानवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्यातच प्रताप सरनाईक यांनी कमाल खानला जोड्याने मारायला पाहिजे असे वक्तव्य केले. सरनाईक बुधवारी (१९ फेब्रु.) सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी दर मंगळवारी सुरू केलेल्या बैठकांवरूनही सरनाईकांनी चिमटा काढला. कितीही बैठका घ्या, पण यश मिळणार नाही असा चिमटा सरनाईकांनी ठाकरेंना काढला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed