नार्कोटेस्टची सुरुवात सुरेश धसांपासून केली पाहिजे अशी मागणी वाघमारे यांनी केली.पवनचक्की वादातून व जमिनी बळकवण्याचा देखील प्रयत्न केला याप्रकरणी सुरेश धस यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे असं वाघमारे म्हणाले.बीड जिल्ह्याचे प्रमुख आका सुरेश धसच आहेत अशी टीका वाघमारेंनी केली.यावेळी नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली.