• Sun. Mar 8th, 2026
    जनाधार गमावला, आता अस्तित्वासाठी धडपड; राधाकृष्ण विखे थोरातांवर बरसले

    Authored byमानसी देवकर | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2025, 9:11 am

    जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर तोफ डागली. जिल्ह्यातील प्रस्थापितांना घरी बसवलं असं म्हणत नाव न घेता त्यांनी थोरातांवर टीका केली. यावेळी विखेंनी शिर्डीतील दुहेरी हत्याकांडावर देखील भाष्य केले आहे. शिर्डी सुरक्षित रहावी याकरता नवीन उपाययोजना कराव्या लागतील असे मत त्यांनी व्यक्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed