बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन आहे का याच्याही चर्चा होतायत. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी या प्रकरणात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका केलीये…ते काय म्हणाले पाहूया…
बीडच्या घटनेचं सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणेंकडून राजकारण…नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप
