• Sat. Sep 19th, 2026

तातडीनं फिर्याद घेऊन शोधाशोध केली असती तर संतोष देशमुखचा जीव गेला नसता | सुरेश धस

तातडीनं फिर्याद घेऊन शोधाशोध केली असती तर संतोष देशमुखचा जीव गेला नसता | सुरेश धस

Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2024, 5:45 pm

बीडच्या मस्साजोग येथील मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन सुरेश धस यांनी केली. गुन्हेगारांच्या पाठीमागे जे कोणी आका असतील त्यांना त्यांच्या आकांनी वेळीच सावध करावं असं धस म्हणाले.तरुण मुले ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्याची गरज असल्याचे मत सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे..अपहरण झाल्यानंतर तीन तास गुन्हा नोंद का झाला नाही? असा सवाल सुरेध धस यांनी केला.जे कोणी दोशी असतील त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed