• Mon. Mar 16th, 2026

    सोयाबीनवर खर्च ५२ हजार, मिळाले ४८ हजार, वर्षभर मेहनत करुनही ४ हजारांचं नुकसान; शेतकऱ्यांचा संताप

    सोयाबीनवर खर्च ५२ हजार, मिळाले ४८ हजार, वर्षभर मेहनत करुनही ४ हजारांचं नुकसान; शेतकऱ्यांचा संताप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 8:25 pm

    लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र मागील तीन वर्षापासून सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. केंद्र सरकारने 4 हजार 892 रुपयांचा हमीभाव जाहीर करूनही व्यापाऱ्यांकडून…सोयाबीन या भावाने खरेदी केले जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.एकरी सरासरी सोयाबीनचा खर्च हा 25 ते 30 हजार रुपयांच्या घरात जातो.मात्र याचे उत्पादन 35 हजार होते, यामुळे शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही.अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. महायुती सरकारने सोयाबीनला सहा हजार रुपये…प्रति क्विंटल भाव देण्याचे आश्वासन दिले होते, एवढे तरी आश्वासन पाळावे, असं शेतकरी म्हणाले. संतप्त शेतकऱ्यांशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी ऋषिकेश होळीकर यांनी…

    केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध – महासंवाद
    विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती संचालक कार्यालयाकडून अभिनंदन – महासंवाद
    सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed