महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 7:29 amनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं, तर मविआची धुळधाण उडाली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मविआच्या नेत्यांनी पराभवाचं विश्लेषण करायला सुरुवात केली आहे. रोहित पवारांनीही यावर भाष्य केलं. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया…. Post navigationपुण्यात टोळक्याने महिलेचा कान कापला, दागिने चोरले; परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
धुळे जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद Jun 11, 2026 MH LIVE NEWS
Thane News: चिन्मयने ‘कोमल’ बनून तरुणीला इन्स्टावर मेसेज केला, जाब विचारताच भडकला; तिच्या १९ वर्षीय मित्राला संपवलं! Jun 11, 2026 MH LIVE NEWS