• Fri. Sep 18th, 2026
धुळीमुळे गुदमरतोय सातारा-देवळाईवासीयांचा श्वास, रखडलेल्या कामाचाही त्रास, प्रशासनाची डोळेझाक


Chhatrapati Sambhajinagar : बीड बायपासला जोडणाऱ्या शिवाजीनगरमधील रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम केले जात आहे. नागरिकांना उड्डाणपुलावर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच उड्डाणपुलाच्या पायथ्याशी रेडी मिक्स प्लांट आहे, या प्लांटमधून निघणाची सिमेंटची धुळ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed