• Tue. Mar 10th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    तीन जागांच्या चर्चेने अस्वस्थता, अजित पवार, सुनील तटकरे दिल्लीत, तोडगा निघणार का?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवघ्या तीन जागांवर बोळवण केली जाणार असल्याच्या चर्चांमुळे राष्ट्रवादीतील आमदार, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. लोकसभेला जर भाजप असे वागवत असेल, तर येत्या सहा महिन्यांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षावर काय वेळ येईल, याबाबत पक्षात चिंता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed