• Thu. Mar 12th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    त्यांनी स्वत:च घालवले ‘मातोश्री’चे वलय; मंत्री दादा भुसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

    ‘एक काळ असा होता, की लोक स्वत: ‘मातोश्री’वर जायचे आणि न्याय मागायचे. ‘मातोश्री’चे एवढे वलय होते, की देशातीलच नव्हे, विदेशांतील लोकही ‘मातोश्री’वर जायचे. परंतु, उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले आहे. आता त्यांनाच दुसरीकडे जाऊन आपली भूमिका मांडावी लागते,’ अशी टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *