Pune News: ब्राह्मण समाजाने कधीही सरकारपुढे पदर पसरला नाही, असे विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी वक्तव्य केले आहे. ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त ते एका कार्यक्रमात बोलत होते.
ब्राह्मण समाजाला सातत्याने ठेचण्याचा प्रयत्न, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांची खंत
