‘आता हा निकाल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांना समजावून सांगितले पाहिजे. म्हणजे लोकांचा या निकालावरील विश्वास वाढेल’, असे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना सांगितले. तसेच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील.
Uddhav Thackeray : भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे, हे लोकांना आवडलेले नाही. कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.
‘आता हा निकाल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांना समजावून सांगितले पाहिजे. म्हणजे लोकांचा या निकालावरील विश्वास वाढेल’, असे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना सांगितले. तसेच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.