शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार या चर्चांना उधाण आलं असतानाच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्रीच भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अखेर याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.