राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि नियमांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी रोहित पवार यांनी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.या आंदोलनाला रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनीही पाठिंबा दिला आहे.’मी रोहितला वडील असलो तरी त्याला राज्यातील शेतकऱ्यांच्या ओटीत टाकला आहे’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.आपण पाहूयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे…