एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जादूगार म्हणत राहुल गांधींच्या वक्तव्याला दुजोरा दिला. याशिवाय भाजपच्या हिंदुत्ववादी नेत्यांवरही जलील यांनी निशाणा साधला. तसंच कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखच्या प्रकरणावरही जलील यांनी भाष्य केलंय. या पत्रकार परिषदेत जलील नेमकं काय म्हणाले पाहा..