महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.राज्यसभेची महाविकास आघाडीची १ जागा कुणाला मिळणार यावर चर्चा सुरु आहे.महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील असं राऊत म्हणाले.जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्याचं राऊतांनी सांगितलं.आदित्य ठाकरेंनी पक्षासाठी चांगली भूमिका मांडली असं संजय राऊत म्हणाले.