महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं मन हेलावून गेलं आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगानेदेखील मोठा निर्णय घेतला आहे.