दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीतरी मोठं घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींकडे आता राज्याचं लक्ष लागणार आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादींना महापालिका निवडणुकीत अपयश आलं आहे. त्यानंतर आता दोन्ही पक्ष काय वेगळा निर्णय घेतात, काय चर्चा करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.