राज्यात दितवा चक्रीवादळामुळे तापमानाचा पारा घसरा असून, पुन्हा थंडीचा लाट जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस हे तापमान असेच राहून, यंदा हिवाळा फेब्रुवारी पर्यंत असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर, दोन दिवसांआधी महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, परंतू त्याचा निकाल काल लागण्या ऐवजी, 21 डिसेंबरला लागणार असून, त्यामुळे नागरिकांचा कौल कुणाकडे असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स इथेच पाहा एका क्लिकवर
