• Sat. Mar 7th, 2026

    शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, फडणवीस अजित पवारांवर पांघरुण घालण्यात व्यस्त, उद्धव ठाकरेंची टीका

    शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, फडणवीस अजित पवारांवर पांघरुण घालण्यात व्यस्त, उद्धव ठाकरेंची टीका

    Maharashtra Times

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेचे बाण सोडलेत. मराठवाडा दौऱ्यादरम्यान ठाकरे मुख्यमंत्री व राज्य सरकारवर टीका करत आहेत. यावेळी बिहार निवडणूक आणि पार्थ पवार प्रकरणावरून ठाकरेंनी निशाणा साधला. फडणवीस हे अजितदादांवर पांघरूण घालण्यात व्यस्त असल्याची टीका ठाकरेंनी केली. अर्धापूर तालुक्यातील पार्डी गावात शेतकऱ्यांसह बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed