मतदार यादीवरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.मतदान यादी स्वच्छ होत नाही तोवर निवडणुका होऊ नयेत, असे ठाकरे म्हणाले.यानंतर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय.ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा याद्याच बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं, असं गोरे म्हणाले.