• Sun. Mar 8th, 2026
    बँकेचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, कुटुंबियांना गोगावलेंकडून मदत!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बार्शी तालुक्यातील कारी गावातील शेतकऱ्याने बुधवारी राहत्या घरी जीवन संपवलं. ती खर्चासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचंय या विवंचनेत शेतकरी होता. गुरुवारी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी…शेतकऱ्याच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबातील सदस्यांची चर्चा करून ५० हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत केली.शासनाकडून आणखीन मदत मिळेल असे आश्वासन दिले.माजी आमदार राजेंद्र राऊत हे देखील उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed