ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसी म्हणून जर आपण एकत्र येत असाल, तर रोटी-बेटी करावी लागेल…हे मी उदाहरण म्हणून सांगितलं होतं. माझा उद्देश समाजात समतेचा संदेश देणं हा होता.मराठा समाजाची वर्चस्वाची भावना कमी व्हावी, म्हणूनच शाहू महाराजांनी…शंभर आंतरजातीय विवाह करून दिले, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलाय.पण मी शासनाच्या धोरणालाच समर्थन केलं, असंही यावेळी हाकेंनी स्पष्ट केलं.