• Sun. Jun 7th, 2026
    ७ वेळा उपोषण, अन्नपाण्याचा त्याग, आता काळजी घेणं गरजेचं; मनोज जरांगेंना डॉक्टरांचा सल्ला

    Maharashtra Times

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणसाठी मोठा लढा दिला. समाजासाठी लढताना जरांगेंनी स्वतःच्या जिवाची काळजी न करता उपोषणं केली. आंदोलनं करताना अनेकदा जरांगेंनी अन्न-पाण्याचा देखील त्याग केला होता. मात्र आता जरांगेंनी आता काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed