मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. जरांगे युद्धात जिंकले, तहात हरले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी आपले मत मांडले आहे. जरांगेंना मेसेज पोहोचेपर्यंत सगळं गुंडाळलं होतं, अशी खंत सरोदेंनी व्यक्त केली.